यशाची व्याख्या की अपेक्षांचे ओझे….(भाग एक)
बारावी आणि दहावीचा निकाल म्हणजे पालक, शिक्षक आणि मुलांसाठी जणू कित्येक वर्ष अग्नीपरिक्षा ठरत आली आहे.अश्यावेळी संभ्रम, अविश्वास, भीती, तसेच स्वप्ने, आत्मविश्वास अशा मिश्र भावनांचा कल्लोळ सुरू होतो. गेल्या काही वर्षात जागृत झालेले पालक म्हणताना नक्की म्हणू लागलेत,“कितीही टक्के मिळाले तरी चालतील, फक्त पास हो”,“निकाल काहीही लागला तरी आम्ही सोबत आहोत.”पण असे बोलणारे 90 टक्के […]
यशाची व्याख्या की अपेक्षांचे ओझे….(भाग एक) Read More »