Author name: Dr. Ajay Darekar

“वेळेवर करेल कृती, त्याच्याच आयुष्याला गती…!”

“वेळेवर करेल कृती, त्याच्याच आयुष्याला गती…!” ह्या पुस्तकाचा पाया “कृती” हा आहे. कारण विद्यार्थी असो किंवा शिक्षक, व्यवसायिक असो अथवा गृहिणी, समाजसेवक असो अथवा राजकारणी; आतापर्यंत इतिहासात हे सिद्ध झाले आहे की, ज्यांनी वाचलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टींवर कृती केली तीच व्यक्ती सामन्यांतून असामान्य झाली आहे. हे पुस्तक तूम्हाला विचार करायला भाग पाडणार आहे. त्यामूळे प्रत्येक […]

“वेळेवर करेल कृती, त्याच्याच आयुष्याला गती…!” Read More »

जाणुन घ्या, तुमच्या मुलाने / विदयार्थ्यांने केलेला अभ्यास – पाठांतर त्याच्या का लक्षात राहत नाही

                   सहसा पालक आणि शिक्षक आपल्या मुलाच्या निकालाच्या दिवशी किंवा परीक्षेच्या कालावधीमध्ये त्याच्या लक्षात ना राहणाच्या समस्येबद्दल बोलताना आढळतात. खरेतर लक्षात न राहण्याची मूळ कारणे समजून घेतली तर त्यावर उपाय करणे सोपे जाते. म्हणून ह्या लेखात आपण मुले पाठांतर केलेले किंवा शिकलेले का विसरतात किंवा त्यांना एखादी गोष्ट शिकण्यात का त्रास होतो त्याची मूलभूत कारणे समजून

जाणुन घ्या, तुमच्या मुलाने / विदयार्थ्यांने केलेला अभ्यास – पाठांतर त्याच्या का लक्षात राहत नाही Read More »

तरुण उद्योजकांच्या आयुष्यात “मार्गदर्शक” व “मार्गदर्शनाचे” महत्व

भारतीय शिक्षण व्यवस्था NEP २०२० च्या माध्यमातून परिवर्तनाच्या एका मोठ्या  टप्प्यावर आहे. तरीही गेली ३० ते ४० वर्षात जे भारतीयशाळांनी करणे अपेक्षित होते ते फार कमी शाळांनी करून दाखवले आहे. आपला विद्यार्थी अजुणही पारंपरिक करिअर निवडत आहे, फार कमी विद्यार्थ्यांमध्येव्यवहार कौशल्य आढळते. आपले संस्कार हरवत चालले आहेत. 

तरुण उद्योजकांच्या आयुष्यात “मार्गदर्शक” व “मार्गदर्शनाचे” महत्व Read More »

तरुणांनी “आध्यात्मिक उद्योजकता” का समजून घेतली पाहिजे याची ६ कारणे

भारतीय शिक्षण व्यवस्था NEP २०२० च्या माध्यमातून परिवर्तनाच्या एका मोठ्या  टप्प्यावर आहे. तरीही गेली ३० ते ४० वर्षात जे भारतीयशाळांनी करणे अपेक्षित होते ते फार कमी शाळांनी करून दाखवले आहे. आपला विद्यार्थी अजुणही पारंपरिक करिअर निवडत आहे, फार कमी विद्यार्थ्यांमध्येव्यवहार कौशल्य आढळते. आपले संस्कार हरवत चालले आहेत. 

तरुणांनी “आध्यात्मिक उद्योजकता” का समजून घेतली पाहिजे याची ६ कारणे Read More »

“का बऱ्याच भारतीय शाळा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यात अपयशी ठरत आहेत?”

भारतीय शिक्षण व्यवस्था NEP २०२० च्या माध्यमातून परिवर्तनाच्या एका मोठ्या  टप्प्यावर आहे. तरीही गेली ३० ते ४० वर्षात जे भारतीयशाळांनी करणे अपेक्षित होते ते फार कमी शाळांनी करून दाखवले आहे. आपला विद्यार्थी अजुणही पारंपरिक करिअर निवडत आहे, फार कमी विद्यार्थ्यांमध्येव्यवहार कौशल्य आढळते. आपले संस्कार हरवत चालले आहेत. 

“का बऱ्याच भारतीय शाळा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यात अपयशी ठरत आहेत?” Read More »

Scroll to Top